काश्मीर:धुमसते बर्फ
काश्मीर हे अत्यंत खडतर आव्हान फक्त सुधारीत आणि परिष्कृत भारतच पेलू शकेल, असा भारत की ज्याच्यापाशी ‘उद्या’ चा वेध घेणारी दृष्टी आहे व वास्तवाचं भान ठेवून व्याहारिक उपाय योजण्याची जिद्द आहे.
पाकिस्तान विनाशाकडून…. विनाशाकडे
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान ,नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देशाचा संक्षिप्त इतिहास, वर्तमान आणि भविष्याची अभ्यासपूर्ण चिकित्सा प्रस्तुत पुस्तकात केली आहे.
मनाच्या श्लोकातून मन:शांती
या ग्रंथाला ‘मनाच्या श्र्लोकातून मनःशांती’ हे नाव केवळ आकर्षक म्हणून दिलेले नाही. अशांत मन ही वर्तमान युगाची ज्वलंत समस्या आहे. या सर्व चिंता अशांत मनाची निर्मिती आहे. मन जर शांत झाले तर हे सर्व प्रश्न निश्चित सुटतील आणि अशांत मन शांत करण्याचे पूर्ण सामर्थ्य मनाच्या २०५ श्र्लोकात आहे.
राहुल विरचित महाभारतातला उफराटा घटोत्कच
राहुल गांधी हे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे कॉंग्रेसचा कसा र्हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते कॉंग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडवून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचुक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय.
समर्थ रामदासांचे व्यवस्थापन
समर्थांच्या व्यवस्थापनावर तांबेकर यांनी इंग्रजीत मोठा ग्रंथ लिहिला आहे.
समर्थ समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदास दर्शन
सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातच महाराष्ट्राला एक सुंदर स्वप्नं पडलं.