जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य
जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य या पंडीत दीनदयाल उपाध्याय लिखित मूळ हिंदी पुस्तकाचा श्री.लक्ष्मण ढवळू टोपले यांनी केलेला मराठी अनुवाद
डॉ.सच्चिदानंद शेवडे आणि डॉ.परीक्षित शेवडे लिखित चार पुस्तकांचा संच विशेष व भरघोस सवलतीत
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खास….
डॉ.सच्चिदानंद शेवडे आणि डॉ.परीक्षित शेवडे लिखित चार पुस्तकांचा संच विशेष व भरघोस सवलतीत..
तेजोनिधी सावरकर
हिंदुत्व सोडून इंद्रपद जरी मिळत असेल तरी पहिला हिंदुत्वद्रोही होऊन इंद्रपदी विराजमान होण्यापेक्षा
अखेरचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून लढता-लढता मरण पत्करणे योग्य ठरेल.-स्वातंत्र्यवीर सावरकर
राममंदिर अयोध्येचे… केंद्र विश्वचैतन्याचे
पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत आता भव्य राममंदिर निर्माण सुरु आहे..
या ऐतिहासिक संघर्षाचा व राममंदिर निर्माण प्रक्रीयेचा रोचक आणि मुद्देसूद आढावा घेणारे प्रेरक पुस्तक !!!
राष्ट्रयोगी प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज -चरित्र व कार्यदर्शन
प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे आजच्या काळातील आद्य श्रीमद् शंकराचार्य, श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्यासम क्षणोक्षणी राष्ट्राच्या हिताचा विचार करणारे आणि तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून पथदर्शी कार्य सातत्याने करत राहणारे असे ‘राष्ट्रयोगी’ आहेत..त्यांची ही जीवनगाथा आपल्या सर्वांना नित्य कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा प्रदान करेल.
सुभाष बावनी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ललित क्रांतिकथा
स्वातंत्र्यवीर सावरकर: परिचित-अपरिचित
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी परिचित अपरिचित दुर्मिळ माहिती संदर्भ, पुराव्यासह मांडणारे पुस्तक
काश्मीर : धुमसते बर्फ
हा काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल ,माजी सनदी अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री श्री. जगमोहन यांच्या मूळ My Frozen Turbulence in Kashmir या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद. हा अतिशय वेधक ग्रंथ, इतिहासाचा वेध घेत, ते जम्मू काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनशील राज्याचे दोनदा राज्यपाल असताना घडलेल्या घटनांचं सखोल विश्लेषण सादर करतो आणि सांगतो काश्मीर हे अत्यंत खडतर आव्हान फक्त सुधारीत आणि परिष्कृत भारतच पेलू शकेल, असा भारत की ज्याच्यापाशी ‘उद्या’ चा वेध घेणारी दृष्टी आहे व वास्तवाचं भान ठेवून व्याहारिक उपाय योजण्याची जिद्द आहे.
ख्रिस्ती धर्माचा काळा इतिहास
जागतिक इतिहास ख्रिस्ती अधर्माच्या काळ्या इतिहासाने कलंकित झाला आहे. त्या कलंकाचा हा एक संक्षिप्त आलेख.
युगद्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज
आजच्या बिकट परिस्थितीमध्ये भारतीय समाजासाठी अत्यंत प्रासंगिक व प्रेरणास्पद असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !!
रक्तलांच्छन
फाळणीची रक्तकहाणी लोकांपर्यंत जावी या उद्देशाने लिहिलेली ऐतिहासिक विषयावरील कादंबरी..आज डॉ.सच्चिदानंद शेवडे हे आपल्या वाणीने आणि लेखणीने ओजस्वी भाषेत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे लेखक – प्रवचनकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत.भारताची फाळणी आणि त्यामुळे वाट्याला आलेले भोग ,तो इतिहास ‘रक्तलांच्छन’ मधे सडेतोडपणे मांडला आहे.
सरदार वल्लभभाई पटेल
स्वातंत्र्योत्तर एकात्मिक भारताचे शिल्पकार म्हणून अतुलनीय कामगीरी करणा-या सरदार वल्लभभाई पटेलांची जीवनगाथा उलगडणारा ग्रंथ !
कठोर,कणखर, लोहपुरुष, दृढनिश्चयी सरदारांचे देशहितास वाहिलेले जीवन म्हणजे त्या काळचा इतिहास, सत्य आणि तथ्य, संदर्भासहित मांडणारा ललित लेखनाच्या शैलीतील ग्रंथ !