ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज
कुसुमाग्रज म्हणतात,…कवितेचे ऋण कधीही न फिटणारे आणि तरीही मी कविता जगलो नाही वां कवितेसाठी जगलो नाही. पण कवितेने मला जगवले आहे आणि माझ्या जगण्याला माझ्यापुरताच एक विशेष अर्थ मिळवून दिला आहे.
ज्ञानियांचा राजा
“ऊँ नमोजी आद्या| वेदप्रतिपाद्या ||” अशा गणेशवंदनेने ज्ञानदेवांची वाक्
तुमचे यश तुमच्या हाती
तुमचे यश तुमच्या हाती-“मी आयुष्यात कधीही निराश झालो नाही ” असं म्हणणारा माणूस विरळा!
दासबोधाचे मानसशास्त्र
अवगुण सोडिता जाती |उत्तम गुण अभ्यासिता येती|कुविद्या सांडून सिकती|
दासबोधातील कर्मयोग
काही गल्बला काही निवळ| ऐसा कंठीत जावा काळ| जेणे करिता विश्रांती वेळ|
दासबोधातील ज्ञानयोग
ऐक ज्ञानाचे लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान| पाहावे आपणासी आपण| या नाव ज्ञान||५|६|१||
दासबोधातील भक्तियोग
देवाच्या सख्यत्वासाठी| पडाव्या जिवलगासी तुटी| सर्व अर्पाचे सेवती| प्राण तोही वेचावा||
दीनांची माउली संत ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर, रामदास, विवेकानंद, सावरकर या अलौकिक महापुरुषांच्या जीवनावरील
धर्मरक्षी ऐसा नाही
श्री समर्थ रामदास स्वामी कृत छत्रपती शिवाजी महाराजांवरील स्तुतीपर विवेचन
नामरूपातीत
भगवंताबद्दल तीव्र अनुराग निर्माण झाला कि अंत:करणात प्रेमाचा झरा वाहू लागतो.
नोबेल पारितोषिकाचे भारतीय मानकरी
सातत्याने काम करण्याची जिद्द ,उदंड उत्साह,अन प्रखर बुद्धिमत्तेचे वरदान
परिव्राजक विवेकानंद
मी अलिपूर येथील तुरुंगात असताना स्वामी विवेकानंद यांचे निर्गुण दर्शन मला घडत असे.
पाकिस्तान विनाशाकडून…. विनाशाकडे
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान ,नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देशाचा संक्षिप्त इतिहास, वर्तमान आणि भविष्याची अभ्यासपूर्ण चिकित्सा प्रस्तुत पुस्तकात केली आहे.
पालकनीती
बदलत्या काळात वर्षानुवर्षे खोलवर रुजलेल्या कल्पना झुगारून देण्याच्या संगणक युगात मुलांना समजून घेण्याची पालकनीती ..
पुन्हा मोदीच का?
शीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने
बाप्पा मोरया
मराठी जनमानसावर अधिराज्य गाजवणाऱ्या दैवताविषयीच्या माहितीचे डोळस संकलन म्हणजे बाप्पा मोरया!
गणेशाचे अवतार,उपासना,व्रते आणि माहात्म्य सांगणारे,त्याविषयीच्या सर्व शंकांचे समाधान करणारे माहितीपूर्ण व संग्राह्य पुस्तक!
भगिनी निवेदिता
स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीच्या कालात त्यांच्या परमशिष्येचे म्हणजेच भगिनी
भारतीय वीरांच्या शौर्यकथा
अलौकिक निसर्गसौंदर्याने नटलेल्या, समृध्दतेचा आणि संपन्नेचा वारसा जपणाऱ्या, विविध
भास्कराचार्य
भारतीय खगोलशास्त्राच्या पाया आर्यभटाने रचला, आणि त्याला कळसाध्याय भास्कराचार्याने रचला .