भास्कराचार्य
भारतीय खगोलशास्त्राच्या पाया आर्यभटाने रचला, आणि त्याला कळसाध्याय भास्कराचार्याने रचला .
मन:शांती
हा ग्रंथ जर तुम्ही पूर्णपणे वाचलात ,त्यातील शिकवण तुम्ही काळजीपूर्वक आत्मसात केलीत ,
मनाच्या श्लोकातून मन:शांती
या ग्रंथाला ‘मनाच्या श्र्लोकातून मनःशांती’ हे नाव केवळ आकर्षक म्हणून दिलेले नाही. अशांत मन ही वर्तमान युगाची ज्वलंत समस्या आहे. या सर्व चिंता अशांत मनाची निर्मिती आहे. मन जर शांत झाले तर हे सर्व प्रश्न निश्चित सुटतील आणि अशांत मन शांत करण्याचे पूर्ण सामर्थ्य मनाच्या २०५ श्र्लोकात आहे.
मनोबोध से मन:शांति
इस पुस्तक को “मनोबोध से मन:शांति” यह नाम केवल आकर्षण के हेतु से नहीं दिया गया है।
मला दासबोधीच लाभेल बोध
ग्रंथारंभ लक्षण, परमार्थ स्तवन, नरदेह स्तवन, संत स्तवन, देहांतनिरुपण, लेखन क्रिया निरुपण,
मला भावलेले गुलजार
हे लेखन काय नाही ? हे गुलजारचे चरित्र नाही . ही गुलजारच्या साहित्याची समीक्षा नाही .मग हे लेखन आहे तरी काय ? फार काहीही नाही , तर गुलजारच्या कविता – कथा वाचताना , गीत – गझल ऐकताना , सिनेमा – मालिका बघताना , तुमच्या – माझ्या सारख्या सामान्य माणसांच्या मनात दाटून येणाऱ्या आठवणी किंवा उमटत राहणारे पडसाद यांचे अधूरे – अपुरे असे हे प्रतिबिंब आहे .
महायोगी स्वामी विवेकानंद
ज्ञानेश्वर, रामदास, विवेकानंद, सावरकर या अलौकिक महापुरुषांच्या जीवनावरील रवींद्र भट
महाराष्ट्राचा महाजनादेश युती २२०+ की भाजपा १५०+?
आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने ताज्या घडामोडींचा परामर्श घेत महाराष्ट्राच्या पाच दशकातील राजकारणाचा उहापोह आणि त्यात भाजपा किंवा युतीच्या अजिंक्य होण्यामागचा इतिहास उलगडणारे पुस्तक!
मिशन वैष्णोदेवी-संघर्ष आणि उत्कर्ष
नवरात्रात माता वैष्णोदेवीवरील हे पुस्तक नक्की वाचा !! जम्मू आणि काश्मीरचे पूर्व राज्यपाल श्री.जगमोहन यांच्या Reforming Vaishno Devi and a case for Reformed,Reawakened and Enlightened Hinduism इंग्रजी ग्रंथाचा भावानुवाद डॉ.सच्चिदानंद शेवडे यांनी केला आहे तो मिशन वैष्णोदेवी-संघर्ष आणि उत्कर्ष या शीर्षकाने . या ग्रंथात राज्यपालांच्या मर्यादेत राहूनही जनोपयोगी कार्य कसे करता येते हे जगमोहन यांनी दाखवून दिले आहे.कतरा पासून वैष्णोदेवी पर्यंतचा परिसर व ते देवस्थान आपल्या अधिकारांचा उपयोग करून त्यांनी रम्य आणि देखणे बनविले आहे…त्यासाठीचा संघर्ष आणि त्याचे फळ म्हणजे आज त्या देवस्थानाचा झालेला उत्कर्ष त्यांनी या ग्रंथात मांडला आहे.या शिवाय त्यांना अभिप्रेत असलेल्या हिंदू धर्माची संकल्पना त्यांनी यात ग्रथित केली आहे.आज आपले पंतप्रधान नरेन्द्र मोदी प्रमुख देवस्थानांच्या विकासाच्या गोष्टी बोलत आहेत तेव्हा त्यांच्यासमोर रोलमॉडेल म्हणून वैष्णोदेवी संस्थान नक्कीच असेल.
मोदी अर्थकारण: नीती आणि रणनीती
मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात घेतलेल्या आर्थिक निर्णयांचा, उचललेल्या पावलांचा आढावा घेणारे,मोदी अर्थकारणाचे विश्लेषण
मोदीच का?..
मोदी म्हणजे विकास, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि ठामपणे निर्णय घेणारा नेता, अशा पायऱ्या मोदी चढत गेलेले आहेत.मोदींच का?….याचा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी 2014 सालच्या लोकसभा निवडणूकीपूर्वी घेतलेला लेखाजोखा.
युगद्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज
आजच्या बिकट परिस्थितीमध्ये भारतीय समाजासाठी अत्यंत प्रासंगिक व प्रेरणास्पद असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !!
योग एक जीवनशैली
आजच्या वैज्ञानिक युगाने सुविधांबरोबर मानवी जीवनातील समस्याही तितक्याच सुपरफास्
रक्तलांच्छन
फाळणीची रक्तकहाणी लोकांपर्यंत जावी या उद्देशाने लिहिलेली ऐतिहासिक विषयावरील कादंबरी..आज डॉ.सच्चिदानंद शेवडे हे आपल्या वाणीने आणि लेखणीने ओजस्वी भाषेत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे लेखक – प्रवचनकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत.भारताची फाळणी आणि त्यामुळे वाट्याला आलेले भोग ,तो इतिहास ‘रक्तलांच्छन’ मधे सडेतोडपणे मांडला आहे.
रामायण कथासार
अक्षर आणि अक्षय वाड्मयातील ‘ रामायण ‘ या विषयावरील सौ.अलका मुतालिक यांचा हा ग्रंथ श्रवणानंद देऊन मग वाचनानंदाची विशेष अनुभूती देणारा आहे.
रामकथा ‘ सांगितली ती लिहिली ‘ या भूमिकेतून अलकाताईंच्या रामायण लेखन प्रवासात महर्षी व्यास- वाल्मिकींपासून नाथ महाराज,गोस्वामी तुलसीदास, समर्थ रामदास,वेणास्वामी, डॉ.देशमुखकाका, पू.मंदाताई आणि श्रद्धेय मुळेशास्त्री अशा अनेक प्राचीन- अर्वाचीन महानुभावांनी घडविलेले रामकथा वाड्मय या सगळ्यांचे अवलोकन करून सौ. अलका ताईंनी आपल्या रामकथेची मांडणी अत्यंत ओघवत्या शब्दात सादर केली आहे.
राहुल विरचित महाभारतातला उफराटा घटोत्कच
राहुल गांधी हे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे कॉंग्रेसचा कसा र्हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते कॉंग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडवून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचुक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय.
लता मंगेशकर :संगीत लेणे
लतादिदींच्या अविस्मरणीय गाण्यांच्या ही ओंजळ आपणास अर्पण करताना आम्हाला अभिमान वाटतो.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
टिळकांचे जीवन म्हणजे राष्ट्र उभारणीच्या क्रांतिकारक कार्याची प्रखर तेजोगाथा.
विज्ञानयात्री डॉ.जयंत नारळीकर
डॉ. जयंत नारळीकर हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. बालदोस्तांसाठी त्यांचे स्फूर्तीदायी चरित्र उपलब्ध
विज्ञानमहर्षी रामन
विज्ञानक्षेत्रात त्यांनी मूलगामी संशोधन करणारे,नोबेल पारितोषिक विजेते लोकोत्तर प्रतिभेचे शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन यांचे हे छोटेखानी चरित्र.