Regular
विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर
डॉ. जयंत नारळीकर हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. बालदोस्तांसाठी त्यांचे स्फूर्तीदायी चरित्र उपलब्ध
विज्ञानमहर्षी रामन
सी.व्ही.रामन यांचे हे छोटेखानी चरित्र तुमच्यापुढे ठेवताना आनंद होतो आहे. खरं सांगायचं तर,
अलौकिक गुरुशिष्य
प्रस्तुत पुस्तकात अलौकिक गुरु-शिष्यांच्या बोधप्रद गोष्टी सादर केल्या आहेत.
आशा भोसले :नक्षत्रांचे देणे
आशाताईच्या अविस्मरणीय गाण्यांच्या ही ओंजळ आपणास अर्पण करताना आम्हाला अभिमान वाटतो.
कल्याणा छाटी उडाली
सद्गुरू आणि सद्शिष्य यांच्या नात्याने आपला आध्यात्मिक इतिहास भरला आहे.
Books
दासबोध चिंतनसार
वाचकांना दासबोधाच्या आधिक अभ्यासाकडे आपोआप प्रवृत्त करणारा असा सोपा व सुटसुटीत ग्रंथ !!
तेजोनिधी सावरकर
हिंदुत्व सोडून इंद्रपद जरी मिळत असेल तरी पहिला हिंदुत्वद्रोही होऊन इंद्रपदी विराजमान होण्यापेक्षा
अखेरचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून लढता-लढता मरण पत्करणे योग्य ठरेल.-स्वातंत्र्यवीर सावरकर
ख्रिस्ती धर्माचा काळा इतिहास
जागतिक इतिहास ख्रिस्ती अधर्माच्या काळ्या इतिहासाने कलंकित झाला आहे. त्या कलंकाचा हा एक संक्षिप्त आलेख.
सरदार वल्लभभाई पटेल
स्वातंत्र्योत्तर एकात्मिक भारताचे शिल्पकार म्हणून अतुलनीय कामगीरी करणा-या सरदार वल्लभभाई पटेलांची जीवनगाथा उलगडणारा ग्रंथ !
कठोर,कणखर, लोहपुरुष, दृढनिश्चयी सरदारांचे देशहितास वाहिलेले जीवन म्हणजे त्या काळचा इतिहास, सत्य आणि तथ्य, संदर्भासहित मांडणारा ललित लेखनाच्या शैलीतील ग्रंथ !
पालकनीती
बदलत्या काळात वर्षानुवर्षे खोलवर रुजलेल्या कल्पना झुगारून देण्याच्या संगणक युगात मुलांना समजून घेण्याची पालकनीती ..
रामायण कथासार
अक्षर आणि अक्षय वाड्मयातील ‘ रामायण ‘ या विषयावरील सौ.अलका मुतालिक यांचा हा ग्रंथ श्रवणानंद देऊन मग वाचनानंदाची विशेष अनुभूती देणारा आहे.
रामकथा ‘ सांगितली ती लिहिली ‘ या भूमिकेतून अलकाताईंच्या रामायण लेखन प्रवासात महर्षी व्यास- वाल्मिकींपासून नाथ महाराज,गोस्वामी तुलसीदास, समर्थ रामदास,वेणास्वामी, डॉ.देशमुखकाका, पू.मंदाताई आणि श्रद्धेय मुळेशास्त्री अशा अनेक प्राचीन- अर्वाचीन महानुभावांनी घडविलेले रामकथा वाड्मय या सगळ्यांचे अवलोकन करून सौ. अलका ताईंनी आपल्या रामकथेची मांडणी अत्यंत ओघवत्या शब्दात सादर केली आहे.
राहुल विरचित महाभारतातला उफराटा घटोत्कच
राहुल गांधी हे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे कॉंग्रेसचा कसा र्हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते कॉंग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडवून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचुक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय.
महाराष्ट्राचा महाजनादेश युती २२०+ की भाजपा १५०+?
आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने ताज्या घडामोडींचा परामर्श घेत महाराष्ट्राच्या पाच दशकातील राजकारणाचा उहापोह आणि त्यात भाजपा किंवा युतीच्या अजिंक्य होण्यामागचा इतिहास उलगडणारे पुस्तक!
स्वयंपाक घरातील दवाखाना
जगदयक्ष्मं सुमना असत् | यजु.१६/४ सर्व जग निरोगी व चांगल्या मनाचे होवो असे यजुर्वेदात म्हटले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वतःच्या सामर्थ्यावर हिंदू राज्य स्थापन करणाऱ्या शिवप्रभूंचा हा देश आहे.
स्वातंत्र्यसूर्य नेताजी
२९ मार्च १८५७ या दिवशी मंगल पांडे या सैनिकाने पारतंत्र्याविरुद्ध पहिली
स्वामी विवेकानंद
कर्तव्यदक्ष मन,बळकट शरीर ,निर्लेप चारित्र्य,फर्डे वक्तृत्व ,रसाळ वाणी,
स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी
सर्व जगामध्ये जे अजरामर झाले असे स्वामी विवेकानंद लहानपणी कसे होते ?शूर होते की भित्रे ?दयाळू होते की रागीट ? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उभे राहतात .पण लहानपणापासूनच काही अतिशय चांगल्या गुणांचा संचय त्यांच्यामध्ये होता हे सिद्ध करणाऱ्या या गोष्टी.
संस्कारांचे मोती
औद्योगिकीकरणा बरोबर नवीन संस्कृती उदयाला आली. संयुक्त कुटुंब पद्धती नष्ट झाली.
सावित्री बाई फुले
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत- सावित्रीबाई ज्योतिबा फुले.फुलेकालीन समाज हा आर्थिक,
होमी जहांगीर भाभा
अणूविज्ञानाच्या क्षेत्रांत भारताने परावलंबी राहता कामा नये अशी भाभांची महत्वाकांक्षा होती.
विद्यार्थ्यांचे श्री रामदास
सर्वसमावेशकता हे श्री रामदासांच्या वाङमयाचे खास वैशिष्ट्य आहे.
शुक्रतारा अरुण दाते -५५ वर्षांची सांगीतिक वाटचाल
शुक्रतारा या गाण्याला पूर्ण झालेली ५५ वर्षे, आजवर देशविदेशात मिळून ‘ शुक्रतारा ‘ या कार्यक्रमाचे २६०० प्रयोग
श्री दासबोध प्रवेश
श्री दासबोध प्रवेशु| करवोनी केला तमोनाशु| सूर्योदयापरी अशेषु| अनंतदासे||