सरदार वल्लभभाई पटेल
स्वातंत्र्योत्तर एकात्मिक भारताचे शिल्पकार म्हणून अतुलनीय कामगीरी करणा-या सरदार वल्लभभाई पटेलांची जीवनगाथा उलगडणारा ग्रंथ !
कठोर,कणखर, लोहपुरुष, दृढनिश्चयी सरदारांचे देशहितास वाहिलेले जीवन म्हणजे त्या काळचा इतिहास, सत्य आणि तथ्य, संदर्भासहित मांडणारा ललित लेखनाच्या शैलीतील ग्रंथ !
सावित्री बाई फुले
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत- सावित्रीबाई ज्योतिबा फुले.फुलेकालीन समाज हा आर्थिक,
सुधीर फडके :ओठावरले गाणे
बाबूजींच्या अविस्मरणीय गाण्यांच्या ही ओंजळ आपणास अर्पण करताना आम्हाला अभिमान वाटतो.
सूर्यग्रहण
खग्रास सूर्यग्रहण हे एक स्वर्गीय नाट्य आहे. विलक्षण योगायोग हेच या नाट्याचे कारण आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वतःच्या सामर्थ्यावर हिंदू राज्य स्थापन करणाऱ्या शिवप्रभूंचा हा देश आहे.
स्वातंत्र्यसूर्य नेताजी
२९ मार्च १८५७ या दिवशी मंगल पांडे या सैनिकाने पारतंत्र्याविरुद्ध पहिली
स्वामी विवेकानंद
कर्तव्यदक्ष मन,बळकट शरीर ,निर्लेप चारित्र्य,फर्डे वक्तृत्व ,रसाळ वाणी,
होमी जहांगीर भाभा
अणूविज्ञानाच्या क्षेत्रांत भारताने परावलंबी राहता कामा नये अशी भाभांची महत्वाकांक्षा होती.