समर्थभक्तीने भारलेला हा समर्थांचा आधुनिक काळचा निस्पृह, निरलस, निगर्वी, निर्भय, आणि निडर.. महंत.!!!
समर्थांचा दासबोध जगणारे.. समर्थ संप्रदायाचा चालता बोलता विश्वकोष….
असंख्य समर्थ भक्तांच्या मना मनातून वसलेले हे ‘समर्थव्रती’ घडले कसे? तपाचरणातून ‘समर्थींचा महंत‘ हे कष्टसाध्य रुपांतरण आणि नंतरच प्रबोधनाच विलक्षण जीवन कार्य कसं होतं?
वाचा सुनीलजींची ही प्रेरणादायी जीवन गाथा !!