YOGA DARSHANA (With reference to Vyasabhashya)

This book is a sequel to the author’s earlier book, ‘Patanjal Yoga Darshana’ written in marathi. In this volume, however, the author has extensively referred to ‘Vyasabhashya’,the first Sanskrit commentary on Yoga Sutras.
‘Yoga Darshana’ is not a mere speculative enquiry. It is a doctrine that makes one ‘see’ and experience the reality.Patanjali has elucidated a way of life that helps transcend all limitations of a human being.

200.00
Shankaracharya-book-front-cover

जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य

जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य या पंडीत दीनदयाल उपाध्याय लिखित मूळ हिंदी पुस्तकाचा श्री.लक्ष्मण ढवळू टोपले यांनी केलेला मराठी अनुवाद

60.00
Dr Shevde Books By Moraya Prakashan

डॉ.सच्चिदानंद शेवडे आणि डॉ.परीक्षित शेवडे लिखित चार पुस्तकांचा संच विशेष व भरघोस सवलतीत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खास….
डॉ.सच्चिदानंद शेवडे आणि डॉ.परीक्षित शेवडे लिखित चार पुस्तकांचा संच विशेष व भरघोस सवलतीत..

760.00

दासबोध चिंतनसार

वाचकांना दासबोधाच्या आधिक अभ्यासाकडे आपोआप प्रवृत्त करणारा असा सोपा व सुटसुटीत ग्रंथ !!

250.00
Dasbodhatil Vivek Moti by Moraya Prakashan

दासबोधातील विवेक मोती

“विवेक” हा  समर्थांच्या फार आवडीचा विषय आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखक शिवराम सोनार यांनी, दासबोधातील “विवेक” विषयक ओव्या निवडून, त्यावर सोपे स्पष्टीकरण केले  आहे.  अश्या एकूण  ‘विवेक’ विषयक ३५८ ओव्या आणि त्या वर आधारित भाष्य असे पुस्तकाचे स्वरूप  आहे..

150.00
Offer Book by Moraya Prakashan

राष्ट्रयोगी प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज -चरित्र व कार्यदर्शन

प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे आजच्या काळातील आद्य श्रीमद् शंकराचार्य, श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्यासम क्षणोक्षणी राष्ट्राच्या हिताचा विचार करणारे आणि तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून पथदर्शी कार्य सातत्याने करत राहणारे असे ‘राष्ट्रयोगी’ आहेत..त्यांची ही जीवनगाथा आपल्या सर्वांना नित्य कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा प्रदान करेल.

350.00 250.00
Offer

श्री दासलीला

अत्यंत सोपी, गोड रसाळ आणि प्रासादिक रचना असलेले,यती आनंद चैतन्य स्वामी यांच्या आज्ञेने व कृपाशीर्वादाने योगीराज महाराजांना स्फुरलेले हे ओवीबद्ध समर्थ चरित्र म्हणजे आनंदाचा ठेवाच आहे.या ग्रंथाचे पठण, श्रवण, मनन म्हणजेच मनोभावे पारायण हेच कलियुगात चिंतामुक्तीचे, समर्थ कृपेचे सुलभ साधन आहे असे योगीराज महाराजांनी निश्चितपणे या ग्रंथाच्या शेवटी सांगितले आहे. योगीराज म्हणतात..दासलीला सुरद्रुम | मोक्षफळें दाटला परम | भाविकाचें सकळ काम | पूर्ण होती || हा दासलीला चिंतामणी |नुरू देचि चिंता मनी |भाविकाते सायुज्यदानी | समर्थ होये || सद्भावे करिता ग्रंथाचे श्रवण | सकळ पातकें होती दहन | ज्ञान वैराग्य भक्ति पूर्ण | उपजे चित्ती ||

250.00 150.00
Offer

श्री संत एकनाथ महाराज  कृत भावार्थ रामायण

मराठी भाषेच्या आरंभ काळापासून  निर्माण झालेल्या श्रीविठ्ठलाच्या भक्तिसंप्रदायात महत्वाचे कार्य करणाऱ्या संत एकनाथांनी ती परिपाठी सोडून मराठी भाषेत प्रथमच संपूर्ण रामकथा लिहिली .शांतीब्रह्म म्हणून ओळखले जाणारे एकनाथ महाराज वीररस प्रधान ग्रंथ निर्माण करताना म्हणतात –

सोडवाया देवांची बांदवडी । तोडावया नवग्रहांची बेडी ।उभावा  रामराज्याची गुढी ।आज्ञा धडफुडी तिन्ही लोकी ।।

‘भावार्थ रामायण’ ग्रंथाच्या ४० हजार ओव्यांची नवरसपूर्ण श्रीरामकथा सर्वांनी वाचावी म्हणून तर हा गद्य अनुवादाचा प्रपंच!

1,000.00 750.00
Offer Sunil Chincholkar

समर्थव्रती सुनील चिंचोलकर

समर्थभक्तीने भारलेला हा समर्थांचा आधुनिक काळचा निस्पृह, निरलस, निगर्वी, निर्भय, आणि निडर.. महंत.!!!
समर्थांचा दासबोध जगणारे.. समर्थ संप्रदायाचा चालता बोलता विश्वकोष….
असंख्य समर्थ भक्तांच्या मना मनातून वसलेले हे ‘समर्थव्रती’ घडले कसे? तपाचरणातून ‘समर्थींचा महंत‘ हे कष्टसाध्य रुपांतरण आणि नंतरच प्रबोधनाच विलक्षण जीवन कार्य कसं होतं?
वाचा सुनीलजींची ही प्रेरणादायी जीवन गाथा !!

250.00 200.00

अमोल ठेवा : हिंदू सण व संस्कार

वार्षिक सण,व्रत वैकल्ये यांची संपूर्ण माहिती देणारे मराठीतील लोकप्रिय पुस्तक

70.00

कर्मसिद्धांत

कर्म सिद्धांताप्रमाणे  मनुष्य हा आपल्या कर्माद्वारे घडलेला असतो.

90.00
Book By Sunil Chincholkar

कल्याणा छाटी उडाली

सद्गुरू आणि सद्शिष्य यांच्या नात्याने आपला आध्यात्मिक इतिहास भरला आहे.समर्थ रामदास व कल्याणस्वामी यांची जोडी अशीच लोकप्रिय आहे. त्यांच्या नात्याचे हृदयस्पर्शी दर्शन या कादंबरीत वाचावयास मिळेल.

60.00

नर्मदा परिक्रमा:एक आनंदयात्रा

नर्मदा मैयाच्या असीमकृपेने तीनदा पायी परिक्रमा करणारे नर्मदा मैयाचे परमभक्त
श्री. उदयन् आचार्य यांच्या अनुभवकथनाने साकार झालेला रसाळ ग्रंथ!!

350.00

दहा संत चरित्रे

भारतभूमीचे आकाश संतांच्या तारकांनी मांडित झाले आहे.

120.00

दासबोधाचे मानसशास्त्र

अवगुण सोडिता जाती |उत्तम गुण अभ्यासिता येती|कुविद्या सांडून सिकती|

40.00

दासबोधातील कर्मयोग

काही गल्बला काही निवळ| ऐसा कंठीत जावा काळ| जेणे करिता विश्रांती वेळ|

25.00

दासबोधातील ज्ञानयोग

ऐक ज्ञानाचे लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान| पाहावे आपणासी आपण| या नाव ज्ञान||५|६|१||

35.00

दासबोधातील भक्तियोग

देवाच्या सख्यत्वासाठी| पडाव्या जिवलगासी तुटी| सर्व अर्पाचे सेवती| प्राण तोही वेचावा||

50.00

धर्मरक्षी ऐसा नाही

श्री समर्थ रामदास स्वामी कृत छत्रपती शिवाजी महाराजांवरील स्तुतीपर विवेचन

100.00

नामरूपातीत

भगवंताबद्दल तीव्र अनुराग निर्माण झाला कि अंत:करणात प्रेमाचा झरा वाहू लागतो.

100.00