Ganapati Book Cover By Moraya Prakashan

बाप्पा मोरया

मराठी जनमानसावर अधिराज्य गाजवणाऱ्या दैवताविषयीच्या माहितीचे डोळस संकलन म्हणजे बाप्पा मोरया!
गणेशाचे अवतार,उपासना,व्रते आणि माहात्म्य सांगणारे,त्याविषयीच्या सर्व शंकांचे समाधान करणारे माहितीपूर्ण व संग्राह्य पुस्तक!

80.00
Quick View
Add to cart

मनाच्या श्लोकातून मन:शांती

या ग्रंथाला ‘मनाच्या श्र्लोकातून मनःशांती’ हे नाव केवळ आकर्षक म्हणून दिलेले नाही. अशांत मन ही वर्तमान युगाची ज्वलंत समस्या आहे. या सर्व चिंता अशांत मनाची निर्मिती आहे. मन जर शांत झाले तर हे सर्व प्रश्न निश्चित सुटतील आणि अशांत मन शांत करण्याचे पूर्ण सामर्थ्य मनाच्या २०५ श्र्लोकात आहे.

200.00
Quick View
Add to cart

मनोबोध से मन:शांति

इस पुस्तक को “मनोबोध से मन:शांति” यह नाम केवल आकर्षण के हेतु से नहीं दिया गया है।

250.00
Quick View
Add to cart

मला दासबोधीच लाभेल बोध

ग्रंथारंभ लक्षण, परमार्थ स्तवन, नरदेह स्तवन, संत स्तवन, देहांतनिरुपण, लेखन क्रिया निरुपण,

35.00
Quick View
Add to cart

मिशन वैष्णोदेवी-संघर्ष आणि उत्कर्ष

नवरात्रात माता  वैष्णोदेवीवरील हे पुस्तक नक्की वाचा !! जम्मू आणि काश्मीरचे पूर्व राज्यपाल श्री.जगमोहन यांच्या  Reforming  Vaishno Devi and a case for Reformed,Reawakened and Enlightened Hinduism   इंग्रजी ग्रंथाचा भावानुवाद डॉ.सच्चिदानंद शेवडे यांनी केला आहे तो मिशन वैष्णोदेवी-संघर्ष आणि उत्कर्ष या शीर्षकाने . या ग्रंथात राज्यपालांच्या मर्यादेत राहूनही जनोपयोगी कार्य कसे करता येते हे जगमोहन यांनी दाखवून दिले आहे.कतरा पासून वैष्णोदेवी पर्यंतचा परिसर व ते देवस्थान आपल्या अधिकारांचा उपयोग करून त्यांनी रम्य आणि देखणे बनविले आहे…त्यासाठीचा संघर्ष आणि त्याचे फळ म्हणजे आज त्या देवस्थानाचा झालेला उत्कर्ष त्यांनी या ग्रंथात मांडला आहे.या शिवाय त्यांना अभिप्रेत असलेल्या हिंदू धर्माची संकल्पना त्यांनी यात ग्रथित केली आहे.आज आपले पंतप्रधान  नरेन्द्र मोदी  प्रमुख देवस्थानांच्या विकासाच्या गोष्टी बोलत आहेत तेव्हा त्यांच्यासमोर रोलमॉडेल म्हणून वैष्णोदेवी संस्थान नक्कीच असेल.

200.00
Quick View
Add to cart

रामायण कथासार

अक्षर आणि अक्षय वाड्मयातील ‘ रामायण ‘ या विषयावरील सौ.अलका मुतालिक यांचा हा ग्रंथ श्रवणानंद देऊन मग वाचनानंदाची विशेष अनुभूती देणारा आहे.
रामकथा ‘ सांगितली ती लिहिली ‘ या भूमिकेतून अलकाताईंच्या रामायण लेखन प्रवासात महर्षी व्यास- वाल्मिकींपासून नाथ महाराज,गोस्वामी तुलसीदास, समर्थ रामदास,वेणास्वामी, डॉ.देशमुखकाका, पू.मंदाताई आणि श्रद्धेय मुळेशास्त्री अशा अनेक प्राचीन- अर्वाचीन महानुभावांनी घडविलेले रामकथा वाड्मय या सगळ्यांचे अवलोकन करून सौ. अलका ताईंनी आपल्या रामकथेची मांडणी अत्यंत ओघवत्या शब्दात सादर केली आहे.

200.00
Quick View
Add to cart

विद्यार्थ्यांचे श्री रामदास

सर्वसमावेशकता हे श्री रामदासांच्या वाङमयाचे खास वैशिष्ट्य आहे.

30.00
Quick View
Add to cart

वेणा पावली पूर्णविराम

मिरज मठाच्या मठपती वेणास्वामी यांच्या कार्याची आणि समर्थ भक्तिची भावस्पर्शी कथा

80.00
Quick View
Add to cart

श्री दासबोध प्रवेश 

श्री दासबोध प्रवेशु| करवोनी केला तमोनाशु| सूर्योदयापरी अशेषु| अनंतदासे||

150.00
Quick View
Add to cart

श्री दासायन

श्री अनंतदास कट्टर समर्थ सांप्रदायिक होते ,पण अंधश्रद्ध व भोळेभाबडे नव्हते .समर्थ वाङ्मयाचे ते गाढे अभ्यासक होते.त्यांनी सुमारे हजारपानी समर्थ चरित्र तीन खंडात लिहून काढले.हे तीनही खंड अनेक वर्षे उपलब्ध नव्हते. माझे मित्र श्री.दिलीप महाजन या तीनही खंडांचे एकत्रीकरण करून हा अद्भूत ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.एका अर्थाने हा ग्रंथ समर्थ संप्रदायाचा ज्ञानकोषच आहे.रामायणावरून दासायन हा शब्द तयार केला असल्यामुळे रामायणाप्रमाणे सप्तकांडात्मक असे हे चरित्र आहे.-सुनील चिंचोलकर

400.00
Quick View
Add to cart

श्री संत ज्ञानेश्वर गौरव

डॉ.म.वि.गोखले यांनी केलेले ‘ श्री संत नामदेव कृत श्री ज्ञानेश्वर गौरव’ अर्थात आदि

120.00
Quick View
Read more

श्री संत नामदेव

नामदेवांनी आपल्याला प्रयाणाविषयी काही निश्चित योजना मनाशी तयार केली होती.

25.00
Quick View
Add to cart

श्रीमद्भागवत बोधकथामृत

भावगतः भागवतः ।असा भागवत या शब्दाचा एक अर्थ सांगतात. भागवत ग्रंथ भावात प्रविष्ठ आहे.

250.00
Quick View
Add to cart

श्रीसमर्थांचा गाथा

माझी काया आणि वाणी,गेली म्हणाल अंत:करणी,परी मी आहे जगत्जीवनी निरंतर ।।

100.00
Quick View
Add to cart

सद्गुरू आणि सद्शिष्य

फोडुनी शब्दांचे अंतर | वस्तू दाखवावी निजसार |तोची गुरू माहेर |अनाथांचे||

30.00
Quick View
Read more

समर्थ रामदास और शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज धर्मसंस्थापक राजा थे| यही कारण है हम देखते है कि उन्होने अपने

300.00
Quick View
Add to cart

समर्थ रामदासांचे व्यवस्थापन

समर्थांच्या व्यवस्थापनावर तांबेकर यांनी इंग्रजीत मोठा ग्रंथ लिहिला आहे.

30.00
Quick View
Add to cart

समर्थ समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदास दर्शन

सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातच महाराष्ट्राला एक सुंदर स्वप्नं पडलं.

170.00
Quick View
Add to cart

संस्कारांचे मोती

औद्योगिकीकरणा बरोबर नवीन संस्कृती उदयाला आली. संयुक्त कुटुंब पद्धती नष्ट झाली.

50.00
Quick View
Read more